rashifal-2026

देशात 'वंशाला दिवाच हवा' ही समजूत कायम

Webdunia
बुधवार, 31 जानेवारी 2018 (09:35 IST)

भारतात अजूनही पारंपरिक पद्धतीनुसार वंशाला दिवाच हवा या समजुतीतून मुलगा होईपर्यंत मुली होऊ दिल्या जातात. या अशा मानसिकतेतून देशात २ कोटी १० लाख मुली 'नकुशा' असल्याचे सरकारी सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

लिंग निवडीला कायद्याने बंदी असली तरी  मुलींना गर्भातच मारले जाते, आजही अवैधरित्या सोनोग्राफी टेस्ट घेऊन मुलगी नाकारण्याचे प्रमाण मोठे आहे. भारतात १००० पैंकी ९४० महिला आजही याप्रकारची तपासणी घेऊन गर्भपात करून घेत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येते. बऱ्याच कुटुंबात पहिला मुलगा जन्मल्यानंतर लगेचच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली जाते. मुलगी झाल्यानंतर मात्र अशी शस्त्रक्रिया केली जात नाही, मुलगा होण्याची वाट पाहिली जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

पुढील लेख