Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशात 'वंशाला दिवाच हवा' ही समजूत कायम

Webdunia
बुधवार, 31 जानेवारी 2018 (09:35 IST)

भारतात अजूनही पारंपरिक पद्धतीनुसार वंशाला दिवाच हवा या समजुतीतून मुलगा होईपर्यंत मुली होऊ दिल्या जातात. या अशा मानसिकतेतून देशात २ कोटी १० लाख मुली 'नकुशा' असल्याचे सरकारी सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

लिंग निवडीला कायद्याने बंदी असली तरी  मुलींना गर्भातच मारले जाते, आजही अवैधरित्या सोनोग्राफी टेस्ट घेऊन मुलगी नाकारण्याचे प्रमाण मोठे आहे. भारतात १००० पैंकी ९४० महिला आजही याप्रकारची तपासणी घेऊन गर्भपात करून घेत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येते. बऱ्याच कुटुंबात पहिला मुलगा जन्मल्यानंतर लगेचच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली जाते. मुलगी झाल्यानंतर मात्र अशी शस्त्रक्रिया केली जात नाही, मुलगा होण्याची वाट पाहिली जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख