Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरात्रीत उपास करत असाल तर हे 13 काम चुकूनही करू नका

Webdunia
1-  व्रत ठेवणार्‍यांनी दाढी-मिश्या आणि केस नाही कापायला पाहिजे.   
 
2 - नऊ दिवसांपर्यंत नखं कापणे देखील वर्जित आहे.    
 
3- जर अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसांमध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये.  
 
4- खाण्यात कांदे, लसूण आणि नॉनवेज खाणे टाळावे.   
 
5- नऊ दिवसांचा उपास ठेवणार्‍यांनी अस्वच्छ कपडे आणि बगैर धुतलेले कपडे नाही परिधान करायला पाहिजे.  
 
6- व्रत ठेवणार्‍या लोकांना बेल्ट, चप्पल जोडे, बॅग सारखे चामड्याच्या वस्तूंचा वापर नाही करायला पाहिजे.  
 
7- व्रत ठेवणार्‍यांनी नऊ दिवस लिंबू नाही कापायला पाहिजे.  
 
8 - उपासात नऊ दिवसांपर्यंत भोजनात अनाज आणि मिठाचे सेवन नाही केले पाहिजे.   
 
9- विष्णू पुराणानुसार, नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निषेध आहे.  
 
10. फलाहार एकाच जागेवर बसून केले पाहिजे.  
 
11.चालीसा, मंत्र किंवा सप्तशतीचे पठण करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा उठण्याची चूक करू नये. यामुळे या पाठचे फळ  नकारात्मक शक्त्या घेऊन जातात.   
 
12. बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात ही चूक उपासादरम्यान करू नये. व्यसनामुळे व्रत खंडित होते.   
 
13. शारीरिक संबंध स्थापित केल्याने व्रताचे योग्य फळ मिळत नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

दारिद्र्य दहन शिव स्तोत्र आणि अर्थ

रामदास स्वामींची आरती Samarth Ramdas Aarti

श्री रामदास नवमी 2024 : कोण होते समर्थ गुरु रामदास स्वामी

महाशिवरात्री महाउपाय, निश्चितच ऐश्वर्य लाभेल

द्वारिका धाम बद्द्ल 5 मनोरंजक गोष्टी

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments