suvichar

व्होडाफोनचा 398 रुपयांचा प्रीपेड पॅक लाँच, किती फायदा जाणून घ्या

Webdunia
व्होडाफोनने 398 रुपयांचा नवीन रिचार्ज पॅक सादर केला आहे. या रिचार्ज पॅकची वैधता 69 दिवस आहे आणि या दरम्यान, व्होडाफोन सब्सक्राइबर्सला दररोज वापरण्यासाठी 1.4 जीबी डेटा प्रदान केला जाईल. 
 
नवीन रिचार्ज पॅकमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 100 एसएमएस दररोज दिले जातील. व्होडाफोनने 398 रुपयांच्या रिचार्ज पॅकला सध्या मुंबई, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि पंजाब सर्कलमध्ये उपलब्ध केले गेले आहे. मजेदार गोष्ट 
 
म्हणजे की दिल्ली-एनसीआर आणि उत्तर-पूर्व सर्कलमध्ये हे फायदे 396 रुपयांच्या रिचार्ज पॅकवर मिळतील. 
 
दुसरीकडे, व्होडाफोनने आपल्या 399 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये काही बदल केले आहे. आता हा पॅक 84 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध असून पॅकेज सध्या मायव्होडाफोन अॅपवर उपलब्ध आहे.
 
398 रुपयांचा व्होडाफोन रिचार्ज पॅक 69 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्रत्येक दिवशी वापरासाठी 1.4 जीबी डेटा मिळेल. याचा अर्थ वापरकर्त्यास वापरासाठी एकूण 96.6 जीबी डेटा मिळेल. या रिचार्ज पॅकमध्ये अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल उपलब्ध असतील. दररोज 100 एसएमएस विनामूल्य पाठविले जातील. 
 
व्होडाफोन हा नवीन रिचार्ज पॅक पूर्वी उत्तर प्रदेश, मुंबई, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये उपलब्ध करवत आहे. तथापि, दिल्ली-एनसीआरचे व्होडाफोन वापरकर्ते हा पॅक 396 रुपयांमध्ये मिळवू शकतात. मायव्होडाफोन अॅपवर नवीन रिचार्ज पॅक 100% कॅशबॅकसह उपलब्ध आहे. उल्लेखनीय आहे की 399 रुपयांच्या रिचार्ज पॅक आधी 70 दिवसांच्या वैधतेसह यायचा. परंतु त्यावेळी दररोज वापरण्यासाठी 1.4 जीबी डेटा मिळायचा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

शायना एनसी नोरा फतेहीच्या 'सरके चुनर' गाण्यावर भडकल्या; म्हणाल्या-"बॉलिवूडने आपली जबाबदारी ओळखावी"

महाराष्ट्र विधानसभेत वन्यजीव विधेयकाला मंजुरी

प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत वाढ: कारणे आणि परिणाम

करिअर, प्रेम आणि आयुष्यातील सर्व समस्या जादुईरित्या सोडवण्याचा दावा; मुंबईतील तरुणीची लाखो रुपयांची फसवणूक

"भारताने इराणला पाठिंबा द्यायला हवा होता, पण पंतप्रधान मोदींनी साधा निषेधही केला नाही,"- राज ठाकरे

पुढील लेख
Show comments