Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे पोर्श कार प्रकरण नंतर मुंबई पोलिसांनी बार आणि पबची चौकशी सुरु केली, 5 विरुद्ध कारवाई

Webdunia
मंगळवार, 28 मे 2024 (09:33 IST)
हिट अँड रन ची ही घटना 19 मे ला पुण्यामधील कल्याणी नगर परिसरात घडली होती. एका अल्पवयीन तरूणाने आपल्या स्पोर्ट कार पोर्श ने बाईकवर असलेल्या दोन जणांना चिरडले होते. ज्यामध्ये दोघांनाचा मृत्यू झाला होता. 
 
महाराष्ट्रातील पुणे पोर्श कर अपघात प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी शहरातील पब ची चौकशी सुरु केली आहे. रविवारी आणि सोमवारी पोलिसांनी 50 जागांवर धाड टाकली. तर पाच बार विरोधात कारवाई केली. मुंबई पोलिसांनी पुण्यामधील अपघाताला गंभीरतेने घेतले आहे. पोलिसांनी रविवारी आणि सोमवारी 50 जगणावर धाड टाकली. तसेच पाच बार विरोधात कारवाई केली आहे. 
 
काय आहे प्रकरण? 
हिट अँड रन ची ही घटना 19 मे ला पुण्यामधील कल्याणी नगर परिसरात घडली होती. रियल एस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल याच्या 17 वर्षाच्या मुलाने आपल्या स्पोर्ट कार पोर्श ने बाईकवरील दोन जणांना चिरडले होते ज्यामध्ये एक तरुण आणि एक तरुणी होती ज्यांच्या जागीच मृत्यू झाला. तसेच या घटनेच्या 14 तासानंतर अल्पवयीन आरोपीला जमीन मिळाला. पोलिसांनी चौकशी केली असता हा आरोपी नशेमध्ये होता. व जलद गतीने गाडी चावलत होता. जमीन मिळाल्यानंतर त्याला परत अटक करण्यात आली व आता त्याला बाल सुधार गृहामध्ये पाठवण्यात आले आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका, 'धनुष्य-बाण ' या निवडणूक चिन्हावर लवकर सुनावणी करण्यास नकार दिला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मॉक ड्रिल, आरपीएफ, जीआरपी आणि सुरक्षा दलांनी संयुक्त सराव केला

‘पाकिस्तान मुर्दाबाद…’, असदुद्दीन ओवेसी यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर एक व्हिडिओ शेअर केला

Rohit Sharma Announces Retirement रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, इंग्लंड दौऱ्यापूर्वी घेतला मोठा निर्णय

हनुमानजींच्या आदर्शांचे ऑपरेशन सिंदूरमध्ये पालन केले, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले- अशोक वाटिकाप्रमाणे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले

पुढील लेख
Show comments