Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आळंदीत इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे फेसाळली

Webdunia
शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (17:40 IST)
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या देवाची आळंदी येथील इंद्रायणी नदी वारकरी संप्रदायासाठी खूप पवित्र आहे. इंद्रायणी नदी जल प्रदूषणामुळे फेसाळली आहे. नदी काठी असणाऱ्या काही कारखान्यातील रसायनयुक्त पाण्यामुळे तसेच नदी काठी असलेल्या गावातील मैलामिश्रीत सांडपाणी इंद्रायणीच्या नदी पात्रात सोडल्यामुळे इंद्रायणी मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. 
 
10 नोव्हेंबर रोजी इंद्रायणी नदी फेसाळली असून मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी पाण्यावर तरंगत होत. एखाद्या हिमनदी सारखी इंद्रायणी दिसत होती. इंद्रायणी फेसल्यामुळे नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना आणि आळंदीत राहणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. 

आळंदीला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला इंद्रायणीच्या काठावर लाखो वारकरी बांधव नदीत स्नान करतात. आणि ते पाणी पितात. इंद्रायणी नदी फेसाळल्यामुळे तिथे राहणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
इंद्रायणी सेवा फाऊंडेशनच्या वतीने इंद्रायणी नदी जलप्रदूषीत होऊ नये यासाठी आळंदीमध्ये साखळी उपोषण करण्यात आले.
 


Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

लातूरमधील शाळेत घुसून तोडफोड करत मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ

इस्रोचे 101 वे मिशन अयशस्वी, पीएसएलव्ही रॉकेट तिसरा टप्पा पार करू शकले नाही

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

अजित पवारांनी लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप केले

महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

पुढील लेख
Show comments