Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जमिनीच्या वादातून केबलच्या टॅगने गळा आवळून खून

Webdunia
सोमवार, 12 जुलै 2021 (15:57 IST)
जमिनीच्या वादातून केबलच्या टॅगने एकाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. इंदापूर तालुक्यात दि.10 ते 11 जुलै 2021 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी तीन जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
प्रभाकर विठ्ठल पवार असे खून झालेल्या व्यक्तिचे आहे. याप्रकरणी राजकुमार वसंत जाधव यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्ञानदेव विठ्ठल पवार, शरद ज्ञानदेव पवार आणि सुधीर ज्ञानदेव पवार यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302, 201, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी जमिनीच्या वादातून प्रभाकर विठ्ठल पवार यांचा केबलच्या टॅगने गळा आवळून खून केला. दाखल फिर्यादीवरून तीन जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments