Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोलापूर महामार्गावर धावत्या बस ने पेट घेतला, सुदैवाने जीवित हानी नाही

Webdunia
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (13:28 IST)
सोलापूर महामार्गावर कदम वस्ती ग्राम पंचायत हद्दीत ग्रॅन्ड हॉटेलच्या समोर एका धावत्या बसने पेट घेतल्याची घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. वाहनाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. 
 
ही बस हैदराबादहून पुण्याच्या दिशेने जात असताना बसमध्ये एकूण 17 प्रवाशी प्रवास करत असताना कदम वस्ती ग्राम पंचायत बस आली असता बसचे टायर फुटून बसने पेट घेतला. या घटनेत सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहे. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बसने पेट घेतला तेव्हा प्रवाशी आणि रस्त्यावरील नागरिकांमध्ये घबराहट पसरली होती. 

वाहनचालकाला हे लक्षात आल्यावर त्याने बसमधील सर्व प्रवाशांना तातडीनं बसमधून आरडा ओरड करत खाली उतरायला सांगितले. पाहता पाहता क्षणातच संपूर्ण बस ने पेट घेतला. 
घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आल्यावर त्यांनी तातडीनं धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. वाहनचालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला. 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

LIVE: रामदास आठवले म्हणाले भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

बुलढाणा जिल्ह्यातील धमक्यांना कंटाळून प्रियकराने केली आत्महत्या... तीन वर्षांच्या प्रेमकथेचा दुःखद अंत!

पालघरमध्ये भीषण अपघातात बहीण-भावाचा मृत्यू

१२ वर्षांनंतर मिळाला अल्पवयीन मुलीला न्याय, बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने आरोपीला ठोठावली शिक्षा

पुढील लेख
Show comments