Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मणिपूरात सुरक्षेची हमी नाही, परिस्थिती कठीणच आहे, मोहन भागवतांचे वक्तव्य

Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (14:47 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी पुण्यात आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली.येथे त्यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत वक्तव्य केले.

ते म्हणाले, सध्या मणिपूरातील परिस्थिती कठीण आहे.मणिपूरात सुरक्षेची कोणतीही हमी नाही. स्थानिकांच्या सुरक्षितेची चिंता आहे. संघाचे कार्यकर्ते दोन्ही गटांना मदत करून वातावरण सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. व्यवसायासाठी किंवा समाजसेवेसाठी जाणाऱ्या लोकांसाठी आव्हानात्मक स्थिती आहे.

संघाचे कार्यकर्त्ये राष्ट्रीय एकात्मकतेची भावना वाढविण्यासाठी काम करत आहे. ते संघर्षग्रस्त मणिपूर मध्ये खंबीरपणे उभे आहे. स्थनिकांना त्यांच्यावर विश्वास बसत आहे. ज्या शक्तींना भारताची प्रगती आवडत नाही ते नक्कीच अडथळे निर्माण करतील. कारण भारताची प्रगती झाल्यामुळे त्यांची शक्ती नष्ट होणार. मणिपूरात मिताई  आणि कुकी या दोन जातींमध्ये वाद सुरु आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

RCB vs RR: आयपीएलच्या ४२ व्या सामन्यात आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार

मुंबई : बांधकामाच्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

LIVE: दहशतवादी कसे घुसले असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला

सीआरपीएफ जवानाची आत्महत्या, सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडली

महाराष्ट्रात ३,००० वर्ष जुन्या संस्कृतीचे पुरावे सापडले: संशोधक

पुढील लेख
Show comments