Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

......तोपर्यंत राज्यातील एकही महाविद्यालय सुरू होणार नाही

Webdunia
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (17:17 IST)
राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मागील सात महिन्यांपासून महाविद्यालय बंद असून जोपर्यंत करोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही. तोपर्यंत राज्यातील एकही महाविद्यालय सुरू होणार नाही. अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ येथे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत त्यांनी संवाद साधला.
 
यावेळी उदय सामंत म्हणाले की, राज्यात अनेक गोष्टी हळूहळू सुरू झाल्या आहेत. आता काही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफ़लाईन घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. याबाबत विशेष काळजी घेतली जाणार आहे. ऑफ़लाईन परीक्षेसाठी येणार्‍या विद्यार्थीची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर आता लवकरच राज्यातील ग्रंथालय देखील सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

IPL 2025: मुंबई इंडियन्स नाही, गावस्कर यांनी या संघाला IPL जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हटले

पाकिस्तानी लष्कराच्या मेजरने तुरुंगात इम्रान खानवर लैंगिक अत्याचार केला, धक्कादायक सत्य उघड

NEET UG 2025 : नीट यूजी 2025 परीक्षा उद्या, विद्यार्थ्यांनो महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती जाणून घ्या

LIVE: शिर्डी साई संस्थान मंदिरावर बॉम्ब टाकण्याची धमकी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत गृहमंत्र्यांच्या राजीनामा ची मागणी केली

पुढील लेख
Show comments