Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी, केजरीवाल यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Arvind Kejriwal talk on PM Modi s security lapse in Punjab
Webdunia
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (11:53 IST)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमृतसरमध्ये पत्रकार परिषद घेत काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. केजरीवाल म्हणाले की पंजाबच्या जनतेला असुरक्षित वाटत आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याची काही महिन्यांत अनेक प्रकरणे समोर आली आहेत. लुधियानामध्ये बॉम्बस्फोट झाला.

काँग्रेसवर हल्लाबोल करताना केजरीवाल म्हणाले की, काँग्रेसवाले एकमेकांना पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंजाबचा पराभव करण्यासाठी सर्व पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत मात्र यावेळी संपूर्ण पंजाब या पक्षांना मिळून पराभूत करेल.
 
केजरीवाल म्हणाले की पीएम मोदी पंजाबमध्ये आले तेव्हा त्यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या. पंतप्रधानांची सुरक्षा ही देशाची सुरक्षा असून यावर राजकारण होता कामा नये. मात्र दोन्ही बाजूंनी राजकारण झाले.

ते म्हणाले की केंद्र सरकारशी आमचे 100 मतभेद असले तरी जेव्हा जेव्हा लोकांच्या हिताचा प्रश्न आला तेव्हा आम्ही सहकार्य केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?

अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram

४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल

तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित

सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा

सर्व पहा

नवीन

पीव्ही सिंधूचा इंडोनेशिया ओपनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश

LIVE: शिवसेना युबीटीने सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली

नागपुरात शाहिद गोवारी उड्डाण पुलावर पेट्रोलचा टॅंकर अडकला

नीरज चोप्रा क्लासिक : नीरज चोप्रा क्लासिक भालाफेक स्पर्धा 5 जुलै रोजी होणार,12 खेळाडू सहभागी होणार

आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात कृणाल पांड्याने खास विक्रम रचला

पुढील लेख
Show comments