Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंद्रकांत खैरेंना शिवसेनेत किंमत नाही; निलेश राणेंची टीका

Webdunia
सोमवार, 30 मे 2022 (09:05 IST)
राज्यसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल सुरु असलेल्या वेगगेगळ्या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला असून, सर्वच पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. त्यानंतर आता निलेश राणे  यांनी शिवसेनेना नेते चंद्रकांत खैरेंवर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत खैरेंनी  नुकताच भाजपवर निशाणा साधताना भाजपने वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला पैसे दिल्याचा आरोप केला होता. त्यावरुन आता निलेश राणेंनी खैरेंना उत्तर दिलं आहे.

चंद्रकांत खैरे यांची खासदारकी गेली त्यामुळे ते सरबरीत झाले आहेत. त्यात आता संजय पवार यांना खासदारकी मिळाल्याने भर पडली आहे. खैरे यांना शिवसेनेत किमंत राहिलेली नाही अशी टीका निलेश राणे यांनी खैरे यांच्यावर केली आहे. भाजपने mim आणि बहुजन वंचित आघाडीला 1 हजार कोटी दिले असे खैरे यांनी म्हटले होते. त्याला निलेश राणे यांनी उत्तर दिले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून इमरान प्रतापगडी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असून ते उद्या अर्ज भरणार असल्याचे समजते आहे. परंतु, या निणर्यावर राज्यातील कॉंग्रेस जनांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. तर भाजपनेही  अखेरीस नावांची गुपिते उघडली आहेत. महाराष्ट्रातून भाजपाकडून पियूष गोयल आणि अनिल बोंडे  यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजप तिसरा उमेदवार देण्याचीही शक्यता आहे. यामुळे विधानसभेची लढत रंगणार असे दिसत आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments