Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकारच्या विसर्जनाची वेळ आली आहे : विखे-पाटील

Webdunia
गुरूवार, 1 सप्टेंबर 2016 (09:47 IST)
अहमदनगर- कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल 100 रुपयांचे अनुदान देऊन राज्य सरकारने कांदा उत्पादकांची चेष्टाच केली आहे. तर विनाअनुदानित शाळांना फक्त 20 टक्के अनुदान देऊन शिक्षकांच्या तोंडालाही पाने पुसली आहेत. शेतकरी, शिक्षक, आणि ग्राहक यांना न्याय न देऊ शकणार्‍ा राज्य सरकारचे विसर्जन करण्याची वेळ आली असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 
 
राज्यात मराठा समाजाच्या संघटनांनी सुरु केलेल्या आंदोलनाचे गांभीर्यही सरकारने लक्षात घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले. 
 
अहमदनगर येथील शासकीय विश्रमगृहात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या सरकारला प्रश्नांचा प्राधान्यक्रम समजत नाही हे वेळोवेळी सिध्द झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पालघर मध्ये केमिकल कारखान्यात गॅस गळती, १० कामगारांची प्रकृती खालावली

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments