suvichar

नैराश्येतून १० च्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

Webdunia
बुधवार, 30 जानेवारी 2019 (18:25 IST)
मुंबईतील चेंबूरमध्ये चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या  नैराश्येतून १० वीतील विद्यार्थ्यांने गळफास लावून केली आत्महत्या केली आहे. मृत विद्यार्थी चेंबुरच्या एका उच्चभ्रू शाळेत शिकत होता. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला नैराश्य आले होते. या मुलाचे आई-वडील शनिवारी सायंकाळी त्याला घरी सोडून एका लग्नाला गेले होते. घरी परतल्यावर त्यांनी पाहिले असता त्याने सिलींग फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याला लगेच खाली उतरवून राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्याला उपचारांपूर्वीच मृत घोषित करण्यात आले.चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.लवकरच दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. दबावाखाली येऊन आत्महत्या करु नका असे आवाहन मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांना केले आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

वसई-विरार महानगरपालिका मुलांना अतिसारापासून वाचवण्यासाठी एक विशेष मोहीम 31 जुलैपर्यंत राबवणार

जिओ आयपीओची प्रतीक्षा संपली; कंपनी २७ कोटी शेअर्सपर्यंतचा नवीन इश्यू आणणार आहे

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने'चा २३ वा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार

बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या आरोपीला नीट पुनर्परीक्षेला बसण्यासाठी चार दिवसांचा जामीन मंजूर

फक्त अर्धा तास द्या... भाजपचे सात तुकडे होतील, म्हणत संजय राऊतांचे गिरीश महाजनांना सडेतोड प्रत्युत्तर

पुढील लेख
Show comments