Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठी बातमी, १०वी आणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Webdunia
सोमवार, 12 एप्रिल 2021 (15:42 IST)
राज्यात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या शालांत परीक्षांबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. अशात मोठा निणर्य घेत दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केलं गेलं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे.
 
राज्य सरकारने एमपीएससीची ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्या गेल्या आहे याची खूप दिवसांपासून मागणी केली जात होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. 
 
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेमक्या किती तारखेला घेणार, याविषयी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

संबंधित माहिती

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागाची शक्ती वाढणार, सहआयुक्ताची नियुक्ती होणार

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सोलापूर-पुणे महामार्गावर दोन ट्रकची भीषण टक्कर

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सुरक्षा दलांना मोठे यश, लष्करच्या ३ दहशतवादी साथीदारांना अटक

पुढील लेख
Show comments