Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गडचिरोली जिल्ह्यातील 13 गावांनी बंद केले नक्षलींचे धान्य-पाणी, केला नक्षली परिसरात गांव बंदीची घोषणा

Webdunia
मंगळवार, 25 जून 2024 (11:42 IST)
महाराष्ट्राचे नक्षल प्रभावित 13 गावांनी नक्षलींचे धान्य, पाणी बंद केले आहे. सोबतच विस्फोटक समान देखील गावातील लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये जमा केला आहे.
 
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलीं विरुद्ध13 गावांनी एक योजना सुरु केली आहे. 13 गावातील ग्रामिणांनी नक्षलींचा विरोध करत आपल्या गावातून नक्षलींचे धान्य-पाणी देणे बंद केले आहे. या गावांतील लोकांनी नक्षली गांव बंदीचा  प्रस्ताव सुरु करत आपल्या आपल्या घरामध्ये ठेवलेले विस्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
 
गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, 13 गावांनी आज एक जुट होऊन नक्षलीं विरोधात गाव बंदीची घोषणा केली आहे. त्यांनी नक्षलींना जेवण, धान्य आणि पाणी न देण्याची घोषणा केली आहे. 
 
गडचिरोली मधील या 13 गावांचे नाव नालगुंडा, कुचेरा, कवंडे, गोंंगवाडा, मिलदापल्ली, महाकापाडी, कोयर, आलदंडी, मुरूंगल, गोपणार, मोरडपार, भटपार, परायणार आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments