Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे मंत्रालयातून निघाला तब्बल ६५० ट्रक कचरा

Webdunia
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (16:31 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकारी मंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनांचे नूतनीकरण करताना तब्बल ६५० ट्रक कचरा निघाला आहे. काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांच्या लक्षवेधी सूचनेच्या निमित्ताने विधान परिषदेत ही माहिती उघड झाली. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केली आहे.
 
ऑक्टोबर २०१४ मध्ये फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यानंतर काही मंत्र्यांच्या दालनांचे नूतनीकरण करण्यात आले. फेब्रुवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ या दरम्यान मंत्र्यांच्या दालनांचे नूतनीकरण करण्यात आले होते. हे काम झाल्यानंतर मंत्र्यांच्या दालनातून ६५० ट्रक कचरा काढण्यात आला. तो वाहून नेण्यासाठी ६७ लाख रुपये खर्च करण्यात आले, असा आरोप गाडगीळ यांनी केला. याविषयी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीचे गोपनीय आदेश निघाले. मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का, 13 'आप' नगरसेवकांनी दिले राजीनामे

बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे

चप्पलमध्ये लपवून सोने तस्करी करणाऱ्या नागरिकाला डीआरआय ने मुंबईत ताब्यात घेतले

LIVE: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी

धक्कादायक : लग्नाच्या सहा दिवसांनीच मारहाण करून नववधूची हत्या

पुढील लेख
Show comments