Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मार्च अखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरु होणार

Webdunia
आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता सर्व उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे टप्प्याटप्प्याने आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर केले जात आहेत. मार्च अखेर सुमारे 6500 आरोग्यवर्धिनी केंद्रे राज्यात कार्यान्वित होतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 
 
गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद व नंदुरबार हे राज्यातील चार आकांक्षित जिल्हे तसेच भंडारा, चंद्रपूर, वर्धा, सातारा, पालघर, नाशिक, लातूर, पुणे, अहमदनगर, नांदेड, हिंगोली, गोंदिया,अमरावती, सिंधुदुर्ग, जळगाव असे 19 जिल्ह्यांतील एकूण 1169 आरोग्य उपकेंद्रांचे व सर्व जिल्ह्यांतील 1501 (ग्रामीण भागातील) व 413 (शहरी भागातील) प्राथमिक आरोग्य केंद्रे असे एकूण 3083 आरोग्यकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्यात आले असल्याचे टोपे म्हणाले.
 
दुसर्‍या टप्प्यामध्ये जालना, बीड, परभणी यासारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांसह उर्वरित जिल्ह्यांत ही केंद्रे सुरू होतील. सदर केंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी  या पदावर आयुर्वेद, युनानी, नर्सिग पदवीधारक नियुक्त केले जाणार आहेत. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

ठाण्यात लोकायुक्त अधिकारी असल्याचे भासवून बिल्डरकडून ८ लाखांची खंडणी मागितली, तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

मल्लिकार्जुन खरगे यांच्या ' ‘स्मॉल वार’'च्या विधानावर रामदास आठवले यांनी निशाणा साधला, म्हणाले जर ऑपरेशन सिंदूर लहान असते तर...

LIVE: केंद्रीय मंत्री रामदास आठवले काढणार 'भारत झिंदाबाद यात्रा'

५१ तोळे सोने, आलिशान गाडी आणि भव्य लग्न, राष्ट्रवादी नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा मृत्यू बनला चर्चेचा विषय

इंग्लंडला मोठा धक्का, हा स्टार वेगवान गोलंदाज आगामी एकदिवसीय मालिकेतून बाहेर

पुढील लेख
Show comments