Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोणी मराठी का नाही बनू शकत पंतप्रधान? नक्कीच बनेल - फडणवीस

Webdunia
शनिवार, 5 जानेवारी 2019 (15:45 IST)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी म्हटले की वर्ष 2050 पर्यंत महाराष्ट्राहून एकापेक्षा जास्त लोक पंतप्रधान बनू शकतात. त्यांनी ही गोष्ट 16व्या जागतिक मराठी संमेलनाच्या उद्धटानं सत्राला संबोधित करताना म्हटली.  
 
या दरम्यान त्यांना विचारण्यात आले की काय 2050 पर्यंत महाराष्ट्राचा कोणीही व्यक्ती देशाचा पंतप्रधान बनू शकतो, कारण महाराष्ट्राचा कोणताही नेता अद्याप देशाचा पंतप्रधान बनला नाही आहे, यावर ते म्हणाले, 'का नाही, जर आम्ही संपूर्ण भारताला बघितले तर बर्‍याच अर्थात जर कोणी राज्य केले आहे तर ते आहे महाराष्ट्रीयन आणि आमच्यात अटकपर्यंत पोहोचण्याची क्षमता देखील आहे.’’ अटकवर 18व्या शताब्दीत मराठा सेनेने विजय प्राप्त केली होती. ही जागा आता पाकिस्तानात आहे.  
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘‘माझे मानणे आहे की 2050 पर्यंत आम्ही देशाच्या उच्च पदावर एकच नव्हे तर एकापेक्षा जास्त महाराष्ट्रीयांना बघू. ’’

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments