Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबादच्या नामांतरणावर आदित्य ठाकरे यांच सूचक विधान

cabinet minister of tourism and environment maharashtra government aditya thackeray statement on renaming on aurangabad sambhaji nagar
Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2021 (20:37 IST)
औरंगाबादच्या नामांतरणाच्या वादावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणार का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं आहे. 
 
"पुढे पुढे पाहा काय होतंय... महाविकास आघाडीचं एकमत करुनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्या सोबतच या शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही प्राधान्याने सोडवत आहोत", असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या या विधानाने औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्याला आणखी बळ मिळालं आहे. 
 
आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबाद मध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. दुसरे पक्ष संभाजीनगर बद्दल वारंवार बोलत असतात पण त्यांनी या शहराच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगावं?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

RCB vs SRH: आयपीएल 2025 हंगामातील 65वा लीग सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार, प्लेइंग 11 जाणून घ्या

LIVE: शनी शिंगणापूर मंदिरातून इतरधर्मीय कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची मंदिर महासंघाची मागणी

शनी शिंगणापूर मंदिरातून इतरधर्मीय कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची मंदिर महासंघाची मागणी

महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रवेशद्वारा समोर उपोषण सुरू

मुंबईतील 5 स्थानके स्मार्ट झाली, पंतप्रधान मोदींनी केले व्हर्च्युअल उद्घाटन

पुढील लेख
Show comments