Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी आमदाराच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिल्यानं चिमणरावांची थेट मुख्यमंत्री शिंदेंकडेच तक्रार

Webdunia
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (08:31 IST)
अमरावतीमधला बच्चू कडू  विरुद्ध रवी राणा वाद संपत नाही तोच जळगावात नवा वाद उफाळून आला आहे. पाणीपुरवठांत्री गुलाबराव पाटील  विरुद्ध पारोळ्याचे शिंदे समर्थक आमदार चिमणराव पाटील एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे ठाकलेत. गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिल्यानं चिमणरावांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंकडेच तक्रार केली आहे. गुलाबराव विरोधकांना बळ देत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
 
शिंदे गटात नाराजी की फूट? 
मंत्रिपदावर वर्णी न लागल्यानं शिंदे गटातील अनेकजण नाराज आहेत. आमदार संजय शिरसाटांनी  उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. ओवळा माजिवडा मतदारसंघ भाजपसाठी सोडण्यावरून थेट मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यात वादाची ठिणगी उडाली. आता अमरावतीमध्ये बच्चू कडू विरुद्ध रवी राणा यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. याच वादामुळे वेगळ्या वाटेनं जाण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. तर भाजपनं बच्चू कडू आणि रवी राणा या दोघांनाही सबुरीचा सल्ला दिलाय.

Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments