Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सातारा खटाव चे जवान अजिंक्य राऊत यांना वीरमरण

Webdunia
रविवार, 29 ऑगस्ट 2021 (13:50 IST)
खटाव सातारा येथील जवान अजिंक्य किसन राऊत यांना सिकंदराबाद येथे आपले कर्तव्य बजावताना वीरमरण आले.त्यांच्या निधनाची बातमी कळतातच त्यांच्या गावी त्यांच्या कुटुंबावर आणि गावावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.
 
2018 साली अजिंक्य लष्करात भरती झाले.त्या काळात त्यांनी विविध ठिकाणी काम केले होते. सध्या ते सिकंदराबाद येथे कार्यरत होते.येथे असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले असल्याचे वृत्त समजले आहे.त्यांच्या निधनाने त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात त्यांचे आईवडील,पत्नी,भाऊ असा परिवार आहे.
 
त्यांचे शिक्षण खटाव येथील लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूल येथे झाले.त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण शहाजीराजे महाविद्यालयात झाले.ते अभ्यासात खूप हुशार होते.त्यांचा स्वभाव खूप मन मोकळा असल्याने त्यांचा मित्र परिवार ही मोठा होता.त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धबधब्यामध्ये आंघोळ करणे चार डॉक्टरांना महागात पडले, एकाचा बुडून मृत्यू

भारतात कोविड परतला, मुंबईत कर्करोग आणि किडनीच्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

LIVE: प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संपावर

प्राणघातक कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले

पुढील लेख
Show comments