Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरावतीकरांना संचार बंदीतून दिलासा, रात्रीची संचारबंदी कायम

Webdunia
मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (10:27 IST)
त्रिपुरात झालेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याने अमरावतीतील परिस्थिती तणावपूर्ण निर्माण झालेली आहे .राज्यात नांदेड, मालेगाव, अमरावतीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. अमरावतीत काही आंदोलकांनी दगडफेक केली, दुकानांची  तोडफोड करण्यात आली . पोलिसांना त्यांना पांगविण्यासाठी लाठीमार करावा लागला. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचा फटका व्यापारी वर्गाला बसला असून आता अमरावतीकरांना या संचारबंदी पासून मोठा दिलासा मिळणार आहे  आज सकाळी 7 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत बाजारपेठ उघडे असणार .मात्र रात्रीची संचारबंदी सुरूच असणार. पोलीस आयुक्त डॉ.  आरती सिंग यांनी  दिलेल्या आदेशानुसार, सकाळी 7 वाजे पासून ते रात्री 9 वाजे पर्यंत सर्व  बाजार सुरु राहणार तर रात्री 9 ते सकाळी 7 पर्यंत संचार  बंदी लागू असणार. सोशल मीडियावर  कोणतेही आक्षेपार्ह मेसेज प्रसारित करू नये असेही आवाहन देण्यात आले आहे. असं केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी आता पर्यंत 55 गुन्हा दाखल केले आहे तर अमरावती हिंसाचारानंतर या प्रकरणात 312 जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments