Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जनसुविधा योजनेअंतर्गत ३५० पैकी फक्त नव्वद प्रस्तावांना मंजुरी

Webdunia
शुक्रवार, 12 मार्च 2021 (10:56 IST)
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे की जनसुविधा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३५० गावांच्या विकास कामांची यादी, जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांना सोपवण्यात आली होती. त्यापैकी फक्त ९० गावांना पालकमंत्र्यांना कडून मंजुरी देण्यात आल्यामुळे सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
 
जिल्ह्यातील नियोजन समितीअंतर्गत स्मशानभूमी गावातील विद्युत दिवे, गावातील सुशोभीकरण सहित इतर केल्या जाणाऱ्या विकास कामांना पालकमंत्री गायकवाड यांच्या कडून मंजुरी देण्यात आली. एकूण ३५० प्रस्तावांपैकी फक्त ९० प्रस्तांवाना मंजुरी देत, प्रत्येक गावाला पाच लाख रुपय असा निधी देण्यात आला. या निधीचा वापर गावाच्या विकासासाठी करण्यात येईल.
 
कुठे किती कामे
हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त २३ कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यापाठोपाठ वसमत तालुक्यात २०, कळमनुरी तालुक्यात १९, औंढा व सेनगावात प्रत्येकी १४ कामे मंजूर करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात या कामांमुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल अशी अशा व्यक्त केली जात आहे. कोरोना नंतर विकास कामांना पुन्हा गती मिळाली आहे. या गतीला आणखी वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments