Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हा तर शेतकऱ्यांना कॉर्पोरेट हाऊसेसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न : राजू शेट्टी

Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2021 (21:09 IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आम्ही दशकांपासून हमीभावाला कायद्याचं स्वरूप द्या अशी मागणी करत आहे. पण, मोदी सरकार काळे कायदे आणून शेतकऱ्यांना कॉर्पोरेट हाऊसेसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप राजू शेट्टींनी केला आहे.
 
केंद्र सरकार जोपर्यंत 3 कायदे मागे घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवलं जाणार आहे, असा इशारा राजू शेट्टींनी दिला. राज्य सरकारनं केंद्राचे कायदे लागू करण्याला स्थगिती दिली आहे. ज्यावेळी महाराष्ट्रात केंद्र सरकारचे कायदे लागू केले जातील. त्यावेळी महाराष्ट्रात दिल्ली पेक्षाही मोठं आंदोलन केले जाईल असा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

सोन्याच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ, मुंबईत एक लाखाचा टप्पा ओलांडला

US चे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स कुटुंबासह भारतात पोहोचले

World Earth Day 2025 जागतिक वसुंधरा दिन का साजरा केला जातो? संपूर्ण माहिती जाणून घ्या

माजी DGP ची पत्नीने केली निर्घृण हत्या,मी राक्षसाला ठार केले म्हणाली

LIVE: संग्राम थोपटे यांचा भाजप मध्ये प्रवेश

पुढील लेख
Show comments