Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबाद : उकळत्या वरणात पडून 5 वर्षीय बालकाचा मृत्यू

Webdunia
रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (14:43 IST)
घरात लहान मुलं असतील तर त्यांची काळजी घ्यावी लागते. अन्यथा अघटित घडू शकते. औरंगाबादच्या हसनाबाद येथे उकळत्या वरणात पडून 5 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगीराज नारायण आकोदे असे या मृत्युमखी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. योगीराज हा चिमुकला आपल्या आईसह खुलताबाद तालुक्यात सोबलगावंच्या प्रदीप जाटवे यांच्याकडे आला होता. घरात काही कार्यक्रम असल्याने पाहुणे आल्याने घरात स्वयंपाक सुरु असताना हा चिमुकला खेळत खेळत वरणाच्या भांड्याजवळ आला आणि त्याचा तोल जाऊन तो उकळत्या वरणाच्या भांड्यात पडला. या घटनेत योगीराज गंभीररीत्या भाजला त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केले उपचाराधीन असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राज्याला विकसित महाराष्ट्र बनवण्यासाठी बावनकुळे यांनी महसूल विभागासाठी रोडमॅप तयार केला, शतक पूर्ण केले

LIVE: मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार, तिघांना अटक

मी युद्धविराम आणले नाही', डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच कबूल केले, म्हणाले

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट होणार

नीरज चोप्रा लेफ्टनंट कर्नलच्या मानद पदवीने सन्मानित

पुढील लेख
Show comments