Dharma Sangrah

रिक्षा चालकांनी धरले सामान्यजनतेला वेठीस

Webdunia
ठाणे महापालिका आयुक्त यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतला,शहरातील सर्व अतिक्रमणे काढली होती. तर अनेक ठिकाणी बेकायदा वाहतून आणि रिक्षा थांबा बनवून प्रशासन आणि जनतेची लुट थांबवली होती. मात्र चोराच्या उलट्या बोंबा याप्रकारे रिक्षा चालकांनी चांगल्या कामाविरोधात संप पुकारला आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जाव लागणार आहे. 
 
आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी संप पुकारण्यात आला आहे. ठाणे शहर ऑटो टॅक्सी संघर्ष कृती समितीने संपाची हाक दिली आहे. पालिका आयुक्तांनी ठाण्यातील फेरीवाले आणि रिक्षा चालकांवर गेल्या दोन आठवड्यांपासून कारवाई सुरु केली आहे. सामन्य जनता आयुक्तांच्या मागे आहे, त्यामुळे मुजोर रिक्षा चालकांचा किती दिवस हा संप चालतो हे पहावे लागेल.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

मुंबईमधील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराला नवे रूप आणि आधुनिकीकरण मिळणार, मुख्यमंत्रींनी फोटो शेअर केले

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार, राज्य मंत्रिमंडळाची मोठी मंजुरी, 'हे' असणार नवीन नाव

महिलांच्या खात्यात दरमहा ३,००० रुपये जमा; केवळ ५ रुपयांत जेवण, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

गडचिरोलीमध्ये बोलेरो गाडी उलटल्याने महिलेचा मृत्यू तर पाच मुलांसह १६ जण जखमी

इथेनॉल एलपीजीची जागा घेणार का? गडकरींनी नवीन स्वदेशी स्टोव्ह तंत्रज्ञान सादर केले

पुढील लेख
Show comments