Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारिप राज्यातील सर्व ४८ जागांवर निवडणूक लढविणार

Webdunia
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (09:33 IST)
भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भारिप महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर निवडणूक लढविणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात भारिप आणि काँग्रेसमध्ये मतभेद सुरु आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीसाठी काँग्रेसजवळ १२ जागांची मागणी केली होती. परंतु, काँग्रेसकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. 
 
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत युती केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रसेकडे १२ जागांवर निवडणुक लढविण्याची मागणी केली होती. ‘ही मागणी मान्य झाली नाही, तर भारिप महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवेल’, असा इशारा त्यांनी दिला होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

अमेरिकेत आयफोन बनवले नाहीत तर आयातीवर २५% कर लावू, डोनाल्ड ट्रम्पची अॅपलला धमकी

LIVE: छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा विभाग

अंबरनाथ मध्ये विजेचा धक्का बसून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

धुळ्यातील सरकारी अतिथीगृहातून सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकरण बाबत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्न उपस्थित केले

मानवी कवट्यांपासून सूप बनवून पिणारा सिरीयल किलर तांत्रिकला जन्मठेपेची शिक्षा

पुढील लेख
Show comments