Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबाद नामांतरावर बोलण्याचा अधिकार भाजपला नाही : आदित्य ठाकरे

Webdunia
गुरूवार, 7 जानेवारी 2021 (16:59 IST)
पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद नामांतरावरून टोला लगावला आहे. सत्ता असताना त्यांनी काही केलं नाही आणि आता बोलत आहेत ही भुमिका दुटप्पी आहे. औरंगाबाद नामांतरावर बोलण्याचा अधिकार भाजपला नाही. त्यांनी सत्ता असताना काही केलं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांनी मुंबई विकासाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुंबईच्या विकासासाठी सुरु असलेल्या योजनांचा आढावा घेतला. 
 
दुसरीकडे औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना कळवले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदिप पुरी यांना स्मरण पत्र पाठवले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

'जर अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी महाविकास आघाडीत परत यावे', उद्धव गटाच्या नेत्याने दिली ऑफर

रायगडमध्ये बसला भीषण अपघात, ३५ प्रवासी जखमी

LIVE: रायगड जिल्ह्यात खाजगी बसला अपघात

PBKS vs LSG: अष्टपैलू कामगिरीमुळे पंजाब जिंकला, किंग्ज दुसऱ्या स्थानावर

KKR vs RR: केकेआरने आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा एका धावेने विजय मिळवला

पुढील लेख
Show comments