Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणेशोत्सवानिमित्त कोकणाकडे गाड्या रवाना, विशेष रेल्वे ११ ऑगस्टपासून

Webdunia
सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (09:41 IST)
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकजण दरवर्षी कोकणाकडे प्रस्थान करतात. त्याच पार्श्वभूमीवर यंदा आतापर्यंत दीडशे गाड्या रवाना करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. 
 
राज्य सरकार यासाठी विशेष रेल्वे सोडण्याचीही परवानगी दिली आहे. मध्य, पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला असून या गाड्या ११ ऑगस्टपासून सोडण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे.
 
मुंबई, ठाणे, पालघर, पुणे विभागांतून ४०० गाड्या सोडण्याची तयारी महामंडळाने ठेवली आहे. एसटीचे ग्रुप आरक्षणही उपलब्ध केले आहेत तसेच कोकणातून २३ ऑगस्टपासून परतीच्या प्रवासासाठी महामंडळाने आगाऊ आरक्षणही उपलब्ध केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

मुंबईत 'वेव्हज 2025' जागतिकशिखर परिषदशिखर परिषद आयोजित केली जाईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

LIVE: मुख्यमंत्री फडणवीसांनी बुलेट ट्रेनबाबत मोठी घोषणा केली

काँग्रेस नेत्यांना पाकिस्तानला पाठवा...,पहलगाम हल्ल्यावरील काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर संजय निरुपम संतापले

पुढील लेख
Show comments