Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजकीय सोयीसाठी मंत्रीमंडळाचा विस्तार - हेमंत टकले

Webdunia
मंगळवार, 18 जून 2019 (09:55 IST)
लोकसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेला मंत्रीमंडळाचा विस्तार अखेर करण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर १३ नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झाले. यामध्ये इतर पक्षातून राजीनामे देऊन आलेले दोन आमदार आणि सभागृहातील सदस्य नसलेले एक, अशा मंत्र्यांचा समावेश आहे. कायद्यानुसार पहिले ६ महिने कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसले तरी चालते. तसेच विधानसभेचा कार्यकाळ ६ महिन्यापेक्षा कमी राहिलेला असला तरी कुणालाही मंत्रीमंडळात घेण्यात येण्याचा अधिकार मंत्रीमंडळाला असतो. मात्र, सरकार राजकीय सोयीसाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाचा केलेला विस्तार आहे. त्यामुळे अशा मंत्रीमंडळाच्या विस्तारावर आरक्षेप घेतला तर चुकीचे ठरणार नाही, असे वक्तव्य ऱाष्ट्रवादी पक्षातील कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले यांनी केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण किनाऱ्यावर सुरक्षा वाढवण्यात आली

LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरला पोहोचून पर्यटकांची भेट घेतली

पीडितांचे दुःख पाहून मन दुखावले...पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले

पहलगाममध्ये अडकलेले ८३ पर्यटक आज इंडिगो विमानाने महाराष्ट्रात परतणार, सरकारने यादी जाहीर केली

गडचिरोली : आंघोळीसाठी गेलेल्या दोन मित्रांचा तलावात बुडून मृत्यु

पुढील लेख
Show comments