Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तब्बल 2 महिन्यांनी केंद्रीय पथकाला पाहणीसाठी आले

central-committee-inspects-flood-situation-in-kolhapur-after-two-month
Webdunia
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (23:03 IST)
जुलै ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगलीला पुराचा फटका बसला. त्यानंतर तब्बल 2 महिन्यांनी केंद्रीय पथकाला  वेळ मिळाला. ते 2 महिन्यापुर्वीच्या पूराची पाहणी करायला सांगली कोल्हापुरात पोहोचले. 
 
आधीच महापुरामुळं सर्वस्व वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम प्रशासन केला जात आहे. गेल्या जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात  झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळं कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. तब्बल दोन महिने पूरग्रस्तांनी नुकसान भरपाईसाठी वाट पाहिली.पण मदत मिळाली नाही. 
 
आता महापुराच्या सगळ्या खाणाखुणा ओसरल्यानंतर, तब्बल दोन महिन्यांनी केंद्रीय पाहणी पथक शिरोळमध्ये शेतकऱ्य़ांच्या बांधावर पोहोचलं. त्यावेळी या पथकाला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  कार्यकर्त्यांनी बुके देऊन त्यांचं उपरोधिक स्वागत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?

अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram

४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल

तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित

सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा

सर्व पहा

नवीन

आज बिरसा मुंडा शहीद दिन, त्यांच्या शौर्याबद्दल जाणून घ्या

ठाण्यात मोठा अपघात, धावत्या रेल्वेतून प्रवासी पडून 5 जणांचा मृत्यू

LIVE: ठाण्यात धावत्या ट्रेनमधून प्रवासी पडले, ५ जणांचा मृत्यू

लग्न, हनिमून आणि हत्या...इंदूरच्या राजा-सोनम प्रकरणाबाबत मेघालय पोलिसांचा मोठा खुलासा

नागपूर ; १०८ किलो गांजा तस्करी प्रकरणात नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले

पुढील लेख
Show comments