Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कृष्णकुंज येथे भुजबळ समर्थक करणार अन्याय पे चर्चा

Webdunia
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (11:48 IST)

माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांसाठी त्यांचे समर्थक ते तुरुंगातून बाहेर यावे म्हणून प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांनी नेते मंडळी, पदाधिकारी, समर्थक आणि सर्वच क्षेत्रातील लोकांना भेटून भुजबळ यांच्यावर त्यांच्या समर्थकाननुसार  झालेला अन्याय दूर दूर व्हावा याच्या साठी अन्याय पे चर्चा करत आहेत. याचाच एक भाग म्हणून भुजबळ समर्थक मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

या मोहीमेचे स्वरुप आणखी व्यापक करण्याची रणनिती आखण्यात आली असून भुजबळ समर्थ्लृक सोमवारी (दि.5) महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थ्लृान असलेल्या ‘कृष्णकुंज’ येथे जाऊन भुजबळ समर्थ्लृक ‘अन्याय पे चर्चा’ करणार आहेत.

भुजबळ आणि राज ठाकरे यांचे राजकीय शत्रुत्व सर्वाना माहित आहे. नाशिक महापालिकेत असलेली भुजबळ यांची सत्ता राज यांनी उलथून टाकली होती. भाषणात मफलरने भुजबळ यांचा धडा शिकवा असे राज यांनी सांगताच नाशिकच्या नागरिकांनी मनसेला एकहाती सत्ता दिली होती.

भ्रष्टाचार प्रकरणामुळे भुजबळ तुरुंगात आहे. तर, निवडणुकीतील अपयशामुळे राज ठाकरे हे विजनवासात आहे. भुजबळ यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या समर्थक यांच्यात असून राज ठाकरे यांचे जर समर्थन मिळाले तर फायदा होईल या भावनेने समर्थक राज यांना भेटणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

पश्चिम रेल्वेने तिकीट न वापरता प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करत ८३.२५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला

महाराष्ट्रात डॉक्टरांचा इशारा; मागण्या पूर्ण न झाल्यास आपत्कालीन सेवाही बंद केल्या जातील

LIVE: महाराष्ट्रात डॉक्टरांचा इशारा;मागण्या पूर्ण न झाल्यास आपत्कालीन सेवाही बंद केल्या जातील

ठाणे-दिवा मेट्रो प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने दिली मंजुरी, लाखो प्रवाशांना दिलासा

शरद पवारांनी प्रवक्त्यांच्या पूर्वीच्या नियुक्त्या रद्द केल्या , विद्या चव्हाण आणि महेश तापसे यांनी जबाबदारी घेतली

पुढील लेख
Show comments