Dharma Sangrah

दुष्काळातील कामांसाठी आचारसंहिता शिथिल

Webdunia
शनिवार, 4 मे 2019 (18:08 IST)
राज्यात दुष्काळातील कामांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करता यावी यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगानं आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली होती. निवडणूक आयोगानं ही विनंती मान्यता केली आहे. निवडणूक पार पडलेल्या ठिकाणी कामे करण्यास हरकत नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र केलेल्या कामाची प्रसिध्दी न करण्याच्या निवडणूक आयोगाच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.  
 
राज्य सरकारने यापूर्वीच १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. या दुष्काळाच्या निवारणासाठी केंद्र सरकारने ४, ७१४ कोटी रूपये मदत जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

ठाकरे गट भाजपविरोधात आपली मोहीम तीव्र करणार, 'राम रक्षा आंदोलन' जिल्हा स्तरावर नेणार

सातारा जिल्ह्यात विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

LIVE: महाराष्ट्र विधानसभेने नृत्यबंदी सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली

१० ते १३ जुलै दरम्यान भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध महिला कसोटी सामना खेळला जाणार

T20 International match भारतीय संघ ७६ धावांवर गारद झाला, इंग्लंडने १२५ धावांनी विजय नोंदवला

पुढील लेख
Show comments