Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला

Webdunia
शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (11:25 IST)
औरंगाबादच्या क्रांती चौकात येत्या 10 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्या पूर्वी पुतळ्याच्या उदघाटनाबद्दल औरंगाबाद येथे वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने या पुतळ्याचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाने करावे अशी मागणी केली जात आहे. तर या पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याची मागणी महापालिका करत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा उदघाटनाच्या पूर्वीच वादाच्या भवऱ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराजांचा अश्वारूढ पुतळा औरंगाबादच्या क्रांतिचौकात स्थापित झाला असून त्याचे अनावरण येत्या 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

आयपीएस अधिकारी मनोज कुमार वर्मा यांची कोलकाताचे नवे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

भारतीय हॉकी संघाने चीनला हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले

आप खासदार स्वाती मालीवाल यांनी आतिशीच्या सीएम बनण्यावर प्रतिक्रिया दिली, म्हणाल्या-

सिसोदिया यांच्या दबावाखाली आतिशी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा भाजपच्या प्रमुखांचा दावा

पुढील लेख
Show comments