Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला

Webdunia
शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (11:25 IST)
औरंगाबादच्या क्रांती चौकात येत्या 10 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्या पूर्वी पुतळ्याच्या उदघाटनाबद्दल औरंगाबाद येथे वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने या पुतळ्याचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाने करावे अशी मागणी केली जात आहे. तर या पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याची मागणी महापालिका करत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा उदघाटनाच्या पूर्वीच वादाच्या भवऱ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराजांचा अश्वारूढ पुतळा औरंगाबादच्या क्रांतिचौकात स्थापित झाला असून त्याचे अनावरण येत्या 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पालघर मध्ये केमिकल कारखान्यात गॅस गळती, १० कामगारांची प्रकृती खालावली

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

पुढील लेख
Show comments