Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भयंकर : संपत्तीच्या वादातून भावाचे कुटुंब जाळले

Webdunia
शनिवार, 30 जून 2018 (09:36 IST)
संपत्तीच्या वादातून सोलापूर जिल्ह्यातील बार्शीजवळच्या खांडवी गावात रामचंद्र देवकते याने त्याच्या भावाचं घर जाळून टाकलं. या आगीमध्ये कस्तुराबाई (रामचंद्रची आई) सुषमा देवकते, राहुल देवकते आणि त्यांचा ३ वर्षांचा मुलगा आर्यन यांचा होरपळून मृत्यू झाला. 
 
राहुल आणि रामचंद्र यांच्यामध्ये घराच्या जागेवरून वाद सुरू होता. या वादामुळे रामचंद्रने भावाला धडा शिकवायचं ठरवलं होतं. त्याने गुरुवारी मध्यरात्री त्याची आई कस्तुराबाई यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतला आणि त्यांना पेटवून दिलं. या आगीने काही क्षणातच संपूर्ण घराला वेढलं. या आगीमुळे छोट्या आर्यनला आणि त्याच्या आईला म्हणजेच सुषमाला घराबाहेर पडताच आलं नाही,ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर राहुल आणि कस्तुराबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आई सोबत प्रियकराला अटक

LIVE: मुंबईत 'सिंदूर यात्रा' काढली जाणार

‘भारत धर्मशाळा नाही...’, श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळ निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय, गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधणार

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

पुढील लेख
Show comments