Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट

Webdunia
रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (18:17 IST)
राज्यात वातावरणाच्या बदल मुळे किनारी पट्टीच्या भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असून पुढील दोन दिवस किनारी भागात पावसाची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट कायम असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. वातावरणाच्या बदल मुळे किनारी भागात येत्या दोन दिवसात मेघसरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील किनारपट्टीतील शेतकरी चिंतेत आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments