Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

११ वी प्रवेशाबाबत दोन दिवसांत निर्णय होणार :वर्षा गायकवाड

Webdunia
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (16:32 IST)
अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. परंतू आपल्याला हे माहिती आहे की मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. 
 
त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच महाअधिवक्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: चंद्रशेखर बावनकुळे यांची विरोधकांवर सडकून टीका

एआय वापरून बाळासाहेबांचे भाषण तयार केले,चंद्रशेखर बावनकुळे यांची विरोधकांवर सडकून टीका

दक्षिण आफ्रिकेत नीरज चोप्राने 84.52 मीटर थ्रोने हंगामाची सुरुवात केली

जागतिक वारसा दिन इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

जालन्यात स्वतःच्या मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या आई वडिलांना अटक

पुढील लेख
Show comments