Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Webdunia
बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (22:19 IST)
वातावरणातील बदल, आदर्श शाळा बांधकाम, आरोग्य महाविद्यालयांबाबत महत्तवाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील आदर्श शाळा बांधकामांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वातावरण बदलाबाबत आयपीसीसीने दिलेल्या अहवालावर चर्चा करण्यात आली असून वातावरण बदल करण्यासाठी सर्व विभाग मिळून आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
 
मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय
– भारतरत्न राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतिनिमित्त राजीव गांधी आविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय.
– आदर्श शाळा बांधकामांबाबत निर्णय.
-आयपीसीसी या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेनं वातावरणीय बदलांच्या अनुषंगाने ऑगस्ट २०२१ मध्ये सादर केलेल्या अहवालाचे सादरीकरण
– शासकीय वैद्यकीय महाविद्याल व अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापनेसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण निश्चित
– भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

'मनमोहन सिंग यांना इशारा देण्यात आला होता, तरीही PMLA तुरुंगात पाठवण्यासाठी एक शस्त्र बनले', शरद पवारांचा मोठा खुलासा

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

पुढील लेख
Show comments