Marathi Biodata Maker

सलमान आणि इतर लोकहो लोकभावना महत्वाची - मुख्यमंत्री

Webdunia
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (17:24 IST)
भारतामध्ये पाकिस्तानविरोधात रोषाचे वातावरण आहे. तर भारता विरोध आपक आपल्या चुकीच्या कारवाया सुरूच ठेवून असून , आपल्या देशाचे वीर जवान सीमेवर आपले प्राण देवून आपले रक्षण करत आहे. त्यामुळे आपल्या देशातील  सर्वसामान्य भारतीयांना पाकिस्तानी कलाकारांनी इथं काम करायला नको आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खान किंवा अन्य कुणीही लोकांच्या भावनांचा विचार करायला हवा,' असे स्पष्ट  मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. 
 
एका खासगी इंग्रजी वृत्तवाहिनीला  मुलाखत देताना देवेंद्र  फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.  प्रत्येकाला वेगळं मत असण्याचा अधिकार आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये असं मत जाहीर व्यक्त करणं असंवेदनशील ठरू शकतं, मात्र आता ही स्थिती असताना आणि देशप्रेमी जनतेच्या विरोधात कोणी ही बोलू नये असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

मुंबई: अल्पवयीन प्रेयसीचे डोळे बांधून गळा चिरला! 'क्राइम पेट्रोल' पाहून रचला कट

LIVE: कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग दुरुस्त; मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक अखेर रुळावर

केवळ १० मिनिटांत LPG सिलेंडर! Swiggy Instamart वरून ऑर्डर करा; गॅस कनेक्शन नसतानाही घरपोच सेवा

रिक्षाचालकाच्या प्रेमात पडलेल्या पत्नीने केला पतीचा खून; मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकले, वर्षभरानंतर उलगडा!

बोगस बियाणे कंपन्यांना सरळ करा, अन्यथा कार्यालये पेटवू; बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा

पुढील लेख
Show comments