Dharma Sangrah

अवनीचा मृत्यू अंगाशी मुख्यमंत्री म्हणतात त्याची चौकशी होणार

Webdunia
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (16:16 IST)
4
अवनी  वाघिणीला गोळी घालून ठार मारल्याप्रकरणी देशात संताप होत असून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे यवतमाळ येथील गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. यावरून वनमंत्र्यांवर टीकेची झोड उठलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघिणीचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे. त्यावर अवनीच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहे.  वाघिणीच्या मृत्यूवरून कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही. उलट दु:खच आहे. तिच्या मृत्यूबाबत आता काहीजण आक्षेप नोंदवत आहेत. वाघिणीने हल्ला केल्यानंतर बचावासाठी झालेल्या गोळीबारात ती मारली गेली असेही कारण पुढे आले आहे. आधी तिला बेशुद्ध करून पकडावे व नंतर तिचे पुनर्वसन करावे असा नियम आहे. पण त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती ते तपासून बघावे लागेल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांच्या निधनावर मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

अजित पवार महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, त्यांचा राजकीय प्रवास कसा होता जाणून घ्या?

या दिग्गजांचे अकाली निधन झाले: जेव्हा विमान अपघातांनी देशाचे राजकारण बदलले, तेव्हा या प्रमुख नेत्यांचा दुःखद मृत्यू झाला

उपमुख्यमंत्री अजित पवार कोणत्या विमानात होते, आणखी कोण कोण होते त्यात, संपूर्ण माहिती जाणून घ्या

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

पुढील लेख
Show comments