Dharma Sangrah

अवनीचा मृत्यू अंगाशी मुख्यमंत्री म्हणतात त्याची चौकशी होणार

Webdunia
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (16:16 IST)
अवनी  वाघिणीला गोळी घालून ठार मारल्याप्रकरणी देशात संताप होत असून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे यवतमाळ येथील गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. यावरून वनमंत्र्यांवर टीकेची झोड उठलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघिणीचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे. त्यावर अवनीच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहे.  वाघिणीच्या मृत्यूवरून कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही. उलट दु:खच आहे. तिच्या मृत्यूबाबत आता काहीजण आक्षेप नोंदवत आहेत. वाघिणीने हल्ला केल्यानंतर बचावासाठी झालेल्या गोळीबारात ती मारली गेली असेही कारण पुढे आले आहे. आधी तिला बेशुद्ध करून पकडावे व नंतर तिचे पुनर्वसन करावे असा नियम आहे. पण त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती ते तपासून बघावे लागेल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; कोकण विभागासाठी यलो अलर्ट जारी

LIVE: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता

जोजिला पासवर वाहनावर हिमस्खलन, ६ ठार, ५ जखमी; बचावकार्य सुरू

महाराष्ट्रात इंधनाच्या तुटवड्याच्या अफवांकडे लक्ष देऊ नका," असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः महत्त्वाची माहिती दिली

मंत्री नरहरी झिरवाल वायरल व्हिडिओ प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments