Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवडणूक संपली आता वसूली सुरु केली आहे : फडणवीस

Webdunia
बुधवार, 20 जानेवारी 2021 (15:58 IST)
निवडणूक संपली आता वसूली सुरु केली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. बिल्डर्सना हजारो कोटींची सूट या सरकारने दिली. मात्र, लॉकडाऊन काळात रोजगार गेलेल्या सामान्य माणसाकडून वीज बिल वसूल करण्याचा तुघलकी निर्णय घेणारं हे सरकार आहे, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
 
“ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्याबरोबर आणि त्यामध्ये हार मिळाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात वसुली सुरु केली आहे आणि कनेक्शन कापण्याच्या गोष्टी सुरु आहेत. हजारो कोटींची सूट बिल्डर्सना दिली आहे. पण त्याचवेळी लॉकडाऊन काळात रोजगार नव्हता त्या सामान्य माणसाचे चारपट आलेली बिलं सुधरवण्याऐवजी ते बिल भरलं नाही म्हणुन कनेक्शन कापू अशा प्रकारे तुघलकी निर्णय घेणारं हे सरकार आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

जालना: सुनेने केली सासूची हत्या, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

LIVE: महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट

Terror attack in Pahalgam मुख्यमंत्री फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली

मुंबईत जमिनीपासून १०० फूट खाली बुलेट ट्रेन स्टेशन बांधले जाणार-रेल्वे मंत्री वैष्णव

पुढील लेख
Show comments