Marathi Biodata Maker

तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर गजराजची पाठवणी

Webdunia
गुरूवार, 15 जून 2017 (09:19 IST)

औंध संस्थानाच्या गजराजला  तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मथुरेला नेण्यासाठी गाडीत चढवण्यात आलं आहे. याआधी गजराजला निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनीही सोहळा आयोजित केला. हारतुरे घातले, रांगोळ्या काढल्या. पण जेव्हा प्रत्यक्षात ट्रकमध्ये बसण्याची वेळ आली, तेव्हा गजराज त्या गाडीत चढायला तयार नव्हता. जायचे नाही, तर त्याला औंधमध्येच ठेवा अशी मागणी गावकऱ्यांनी उचलून धरली. तणाव वाढल्यामुळे प्रशासन आणि पोलिस अखेर गजराजला घेऊन जंगलात गेले आणि तिथे कोणत्याही अडथळ्याविना गजराजला गाडीत बसवण्यात आलं.गजराजच्या देखभालीत हलगर्जी केल्याचा आरोप करत पेटा या संस्थेनं याचिका दाखल केली होती. त्यानुसार गजराजची रवानगी मथुरेच्या एलिफंट केअर सेंटरमध्ये करण्यात येणार आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

दिल्ली विधानसभा अध्यक्षांना विधानसभा इमारत बॉम्ब ने उडवून देण्याच्या धमकीचा मेल

अशोक खरात प्रकरणावर राज ठाकरे यांचा राज्य सरकार वर हल्लाबोल, दिली ही प्रतिक्रिया

कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना लाथा बुक्याने मारहाण

LIVE: मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या धावणार

षडयंत्र की जादूटोणा?’ आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या अपघाताचा संबंध ‘अघोरी विधीं’शी जोडला

पुढील लेख
Show comments