Marathi Biodata Maker

इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही

Webdunia
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018 (11:30 IST)
बारावीच्या परीक्षेचा इंग्रजीचा पेपर हा फुटला नव्हता तर हा गैरप्रकार होता. त्यामुळे इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही असे राज्य माध्यमिक उच्च माध्यमक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. मंगळवारी सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर फुटल्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात असलेल्या तांबेवाडी आश्रमशाळेत घडला होता.
 
इंग्रजीचा पेपर सुरू झाल्यानंतर तास दीड तासातच प्रश्र्न पत्रिका व्हॉट्‌सअ‍ॅपवर व्हायरल झाली होती. मात्र, पेपर सुरू झाल्यानंतर दीड तासाने प्रश्र्नपत्रिकेचे फोटो सोशल मीडियात आले होते. त्यामुळे याला पेपरफुटला असे म्हणता येणार नाही. तर हा गैरप्रकार असून त्याची गैरप्रकार म्हणून नोंद केली जाईल म्हणून इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

LIVE: तुकाराम मुंडेंच्या पथकाने मुंबईत १३०० किलोहून अधिक भेसळयुक्त मावा जप्त केला

कोलकाता विमानतळावर आगरतळ्याला जाणाऱ्या इंडिगो विमानावर वीज कोसळली

नायजर विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यात ३५ जण ठार; २० संशयितांना अटक

मिठाईच्या नावाखाली विष विकले जात होते; १,३०० किलोहून अधिक भेसळयुक्त मावा जप्त, मुंबईत तुकाराम मुंडे यांची कारवाई

गिलके लागवड: कमी खर्चात बंपर नफा देणारा फायदेशीर व्यवसाय

पुढील लेख
Show comments