Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमदार अपात्र ठरले तरी सरकार स्थिर फडणवीसांचा दावा…

Webdunia
बुधवार, 10 मे 2023 (20:42 IST)
“एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. तेच मुख्यमंत्री राहतील. पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच होईल. आमचे सरकार स्थिर आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, आम्ही आशावादी आहोत. कारण आमची केस मजबूत आहे. त्यामुळे योग्य निकाल येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. अर्थात निकाल येईपर्यंत आपलाल्याला थांबलं पाहिजे. त्या करीत खूप त्याच्यावर स्पेक्युलिकेशन करणे योग्य नाही. सुप्रीम कोर्ट हे अपेक्स कोर्ट आहे. त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. त्याच्यावर कुठलाही अंदाज व्यक्त करणे योग्य नाही असे देखील त्यांनी सांगितले आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपूर्वी एकनाथ शिंदे राजीनामा देतील, अशी चर्चा असल्याचे त्यांना विचारले असता त्यावर ते म्हणाले कि “माफ करा, पण शब्द वापरतो. हा मूर्खांचा बाजार आहे. यापेक्षा मी जास्त काही बोलू शकणार नाही. एकनाथ शिंदे का राजीनामा देतील? काय चूक केलीय त्यांनी, एकनाथ शिंदे राजीनामा देणारा नाहीत.
 
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि मी हे दाव्याने सांगतो कि, पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
 

Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments