Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फडणवीसांची म्हाडा परीक्षेवरून राज्य सरकार वर टीका

Webdunia
रविवार, 12 डिसेंबर 2021 (16:38 IST)
म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली अशी माहिती दिली. यावरून विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे आता भाजपा नेत्यांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. या परीक्षेवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ''मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. सरकारी भरतीचा बट्ट्याबोळ होत आहे आणि राज्य सरकार काहीही बोलायला तयार नाही, !हा भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस आहे ! असं म्हणत फडणवीस यांनी राज्यसरकार वर घणाघाती टीका केली आहे.  परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. असं किती दिवस सहन करायचे आहे. सरकार काहीही बोलायला तयार नाही. आपण कोणाला नोकरी देऊ शकत नाही तर किमान त्यांची अशा प्रकारे थट्टा तरी करू नये. असे फडणवीस यांनी म्हटले  आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments