Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांद्याच्या दरात घसरण ,शेतकरींना आर्थिक फटका

Webdunia
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (12:19 IST)
नाशिक मध्ये पिंपळगाव येथे बसवंत बाजार समितीमध्ये 2 दिवसापूर्वी कांद्या व्यापाऱ्याकडे आयकर विभागाने छापा टाकल्यामुळे मुंबई एपीएमसी कांदा बटाटा बाजारपेठ्यात कांद्याच्या दरात 15 रुपयांनी घट झाली. दोन दिवसापूर्वी कांद्याचा भाव 40 रुपये किलो होता आज त्याचा भाव 25 रुपये किलो  झाला आहे. आज  मुंबई कांदाबटाटा मार्केट मध्ये 100 गाडयांची आवक झाली आहे.  
 
आयकर विभागाने कांदा व्यापाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यामुळे मोठ्या प्रमाणात 100 कोटीची रकम जप्त केली. या छाप्यामुळे कांदा दरात सरासरी 150  ते 200 रुपयांची घसरण झाली असून, याचा आर्थिक फटका शेतकऱ्याला बसत आहे.
 
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थतीत परराज्यातून जुन्या कांद्याची मागणी झपाट्याने वाढत असून, बाजारात कांद्याचे भावही वाढले आहेत  किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 45 ते 55 रुपये किलो आहे. 
सणासुदीच्या काळात कांदा दर साडेचार हजार रुपये क्विंटल वर गेल्याने आयकर विभागाने कांद्याचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर छापे टाकले आहे. या मुळे कांद्याच्या दरात घसरण झाली असून शेतकरींना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आई सोबत प्रियकराला अटक

LIVE: मुंबईत 'सिंदूर यात्रा' काढली जाणार

‘भारत धर्मशाळा नाही...’, श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळ निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय, गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधणार

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

पुढील लेख
Show comments