Dharma Sangrah

यवतमाळ : ८ शेतकरी कुटुंबांना २ लाखाची मदत

Webdunia
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (17:15 IST)
4

कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींवर कीटकनाशकांची फवारणी करताना जीव गमावणाऱ्या यवतमाळमधील १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पिकावरील किडींचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकाने शेतकरी आणि शेतमजुरांचा जीव घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर ७५० शेतकऱ्यांवर उपचार सुरु असून २५ शेतकऱ्यांना अंधत्व आले आहे. यवतमाळमधील घटनेची शेतकरी संघटनांनी दखल घेत राज्य सरकारकडे पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! चांदी १६,००० रुपयांनी स्वस्त, तर सोन्याचे भावही कोसळले

अजित पवार यांचे स्मारक कुठे बांधले जाणार? एका जवळच्या सहकाऱ्याने खुलासा केला

बीएमसीमध्ये शिंदे यांच्या जादूमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नगरसेवक शिवसेनेत सामील

'सहा जणांचा मृत्यू आणि पाच मृतदेह सापडले; सहावा कुठे? अजित पवार विमान अपघात की कट कारस्थान; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले

सामान्य लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प, नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments