Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकर्‍यांसाठी पणन मंडळाकडून टोल फ्री नंबर

Webdunia
शेतकर्‍याला माल द्यायचा असेल, अडचणी येत असतील तर त्यांनी पणन मंडळाशी संपर्क करावा, असं आवाहन त्यांनी केलं. त्यासाठी पणन मंडळाकडून 18002330244 हा टोल फ्री नंबर तयार करण्यात आला आहे. शेतकरी त्याच्यावर संपर्क साधू शकतात. शेतकऱ्याला शेतमाल द्यायचा असेल, काही अडचणी येत असतील तर ते संपर्क करू शकतील, असं सदाभाऊ खोत म्हणाले.“शेतकरी संपाआडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा गोंधळ आणि दंगा घालण्याचा प्रयत्न सुरु आहे”, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. 
 
शेतकरी संपामुळे नाशिक, पुण्यात भाजीपाला आवक घटली आहे, मात्र मुंबईत काही परिणाम नाही, असं  सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. भाजीपाला आणि दुधाव्यतिरिक्त इतर माल अडवून नासधूस होतेय. हे करणारे शेतकरी नाहीत. यात शेतकऱ्यांच्या आड काही मंडळी घुसली आहेत. ज्यांना 15 वर्ष काही करता आलं नाही ते संप चिघळवत आहेत, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments