Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

Webdunia
सोमवार, 17 एप्रिल 2017 (20:09 IST)

नाशिक जिल्हा हदरला असून दोन तरुण शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. तर हे दोन्ही शेतकरी मालेगाव येथील रहिवासी होते.  मागील सव्वा वर्षाचा आत्महत्या पाहता जिल्ह्यात सुमारे १०९ आत्महत्या घडल्या आहेत. तर या २०१७ वर्षात जानेवारी ते एप्रिल दरम्यान २१ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे.

यातील प्रथम घटना मालेगाव तालुक्यातील निंबळके गावात घडली आहे. फक्त २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने  कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आत्महत्त्या केली आहे. राकेश शेवाळे (21) असं या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

तर दुसरी घटना मालेगाव तालुक्यातच घडली असून,  नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वाके गावात ही घटना घडली. मनोज शांताराम सावंत असं 25 वर्षीय शेतकऱ्यांचं नाव आहे. शेततळ्याच्या पाण्यात उडी घेऊन मनोज सावंत यांनी आत्महत्या केली

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments