Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सांगलीत शेतकरी आंदोलनाचा भडका ,एमएसईबी सब स्टेशन पेटवले

Webdunia
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (09:41 IST)
सांगलीत शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला आहे. शेतीसाठी दिवसा वीज देण्याची मागणी शेतकरी करत आहे. वीजपुरवठा सुरळीत व्हावा आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी 10 तास वीज मिळावी. ही मागणी घेऊन शेतकरी कोल्हापुरातील महावितरण कार्यालायासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेकतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. 
 
गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरु असता. अद्याप या वर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या आंदोलनाची धग आता सांगलीत देखील पाहायला मिळाली. सांगलीत अज्ञात शेतकऱ्यांनी वीज मागणी घेऊन आक्रामक होऊन सांगली जिल्ह्यातील सांगली-इस्लामपूर मार्गावरील कसबे डिग्रज येथील असलेले एमएसईबी सब स्टेशन पेटवले आहे. या शेतकरी आंदोलनाचा भडका अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

शेतकऱ्यांनी MSEB चे सब स्टेशन पेटवल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या आगीत कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रे असून त्यात असलेले इतर साहित्य देखील जळून खाक झाले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पालघर मध्ये केमिकल कारखान्यात गॅस गळती, १० कामगारांची प्रकृती खालावली

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments